साहित्य संमेलने व्हावीत का?

साहित्य संमेलनांमुळे खरंच भाषेला, साहित्याला चालना मिळते का, की हा निव्वळ उत्सव असतो यावर आपली रोखठोक मते मांडली आहेत ज्येष्ठ संपादक यमाजी मालकर आणि प्रसाद मिरासदार यांनी संतोष देशपांडे यांसमवेत थेट वर्धा साहित्य संमेलनातून रंगलेल्या लाइव्ह पॉडकास्टमधून.

2356 232