कविसंमेलन भाग _ 2
महाराष्ट्र राज्य साहित्य व आणि संस्कृती मंडळ मुंबई यांचे सहयोगाने 'सुर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच' चंद्रपूरच तर्फे दोन दिवसीय तिसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन दिनांक ८ आणि ९ ऑक्टोबर 2022 रोजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सभागृह, नागपूर रोड, चंद्रपूर येथे संपन्न झाले. कवी इंद्रजित भालेराव संमेलनाध्यक्ष होते. ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अध्यक्ष व नामवंत कथालेखक भारत सासणे हे संमेलनालचे उद्घाटक होते. कविसंमेलन संचलन- पवन नालट (अमरावती)