कविसंमेलन भाग- 1

महाराष्ट्र राज्य साहित्य व आणि संस्कृती मंडळ मुंबई यांचे सहयोगाने 'सुर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच' चंद्रपूर तर्फे दोन दिवसीय तिसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन दिनांक ८ आणि ९ ऑक्टोबर 2022 ला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सभागृह, नागपूर रोड, चंद्रपूर येथे संपन्न झाले आहे.   कवी इंद्रजित भालेराव  संमेलनाध्यक्ष होते. ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन,  अध्यक्ष  व नामवंत कथालेखक भारत सासणे हे  संमेलनाचे उद्घाटक होते.     कविसंमेलन संचलन-           पवन नालट (अमरावती)

2356 232

Suggested Podcasts

Audice Nasser, Ph.D. Clinical Counselling Hypnotherapist

On Being Studios

Ken Wise

Michigan Department of Natural Resources Wildlife Division

KRISHNA PATEL

Kaustubh Nalawade

DaveAI